२०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर आयपीएलच्या सामन्यदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम तोडल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. ...
जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन के ...
जळगाव : अहमदनगर जिल्ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिचा क्रूर व अमानुषपद्धतीने खून केल्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल य ...
पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे ...
रेल्वे गेट बंद असतांना गेट खालून कोणीही जावू नये असे फलक लावले असले, तरीही अनेक वाहनधारक गेटच्या खालून जावून आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे चित्र वाशिम येथे दिसले. ...
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो. ...