राममंदिर हा भाजपसाठी राजकारणाचा मुद्दा नाही’ हा विचार आता चमकला असेल तर राममंदिराचे तेव्हाचे आंदोलन व त्यातील बलिदाने काय चोर-लफंग्यांची होती? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे ...
दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. ...