एरवी पावसाच्या आगमनापर्यंत पर्यटकांची गजबज राहणाऱ्या गोव्याचा पर्यटन मोसम यंदा महिनाभर आधीच संपला आहे. पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने बंद झालेली असून ...
मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी ...
यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे भाकीत खरे ठरल्यास भारताचा सध्याचा विकास दर ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदला जाऊ शकतो, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...
‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव ...