नाशिक जिल्ह्यातील एकलहरे वीज प्रकल्पातील विस्तारित ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच ते सुरू केले जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर ...
परिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी ...
बांगलादेशातील ओलेमा लीग या इस्लामी गटाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावरून जन्माने हिंदू असलेले सुरेंद्र कुमार सिन्हा यांना हटविण्याची, तसेच बंगाली ...
मुस्लिमांनी एकेकाळी केलेली आक्रमणे यशस्वी होण्यामागचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कारण योग्य असल्याचे सांगत रा. स्व. संघाने त्यांच्या ...