पंतप्रधान ‘स्वच्छ भारता’च्या गोष्टी करतात. पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. केवळ घोषणाबाजी करून देश स्वच्छ होणार नाही, तर त्यासाठी कृतीची गरज आहे. मात्र या सरकारकडे योजना ...
‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मनमानी औषध खरेदी प्रकरणी या विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नेते त्यांच्या लक्षावधी ...
पनामा पेपर्स हा विकीलिक्स नंतरचा जगभरात खळबळ उडवून देणारा मोठा गौप्यस्फोट ठरला आहे. पनामामधील मोझॅक फोन्सेका या विधी सल्लागार संस्थेच्या मदतीने जगातल्या अनेक ...
केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह ...
राजकारणात उतरलेला प्रत्येकजणच मोठा देवभोळा आणि मंत्र-तंत्र-ज्योतिष-बाबा-महाराज यांना शरण जाणारा असल्याने त्या सर्वांचा आता स्वामी स्वरुपानंद नामे करुन द्वारका-शारदापीठाचे ...
साहित्य संमेलने घेण्याचा उद्देशच राहिलेला नाही, मग ते कोणतेही असो. हल्ली तर महिला, पुरोगामी, परंपरावादी अशी एक ना अनेक साहित्य संमेलने भरत असल्याने रंगत उरली नाही. कंपू मात्र तयार झाला. ...
बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे ...
चार ते पाच वर्षांपासून शहरात दुचाकींचे वाढते अपघात आणि त्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत असल्याने कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरण्याबाबत ...
बालेवाडी स्टेडियमच्या मागे म्हातोबानगरमधील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत २२ झोपड्या जळून खाक झाल्या. या वेळी ७ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. अग्निशामक ...