शासनाने ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला दिलेला नाही, त्यांना आता त्यांची १०० टक्के जमीन परत मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा पनवेलचे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे. ...
मुंबईची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्याच्या पाणीप्रश्नाकडे राज्य सरकारने सतत दुर्लक्ष केले आहे. मुंबई महापालिकेनेही आमच्या तोंडाला कायमच पाने पुसली. ...
कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत ...