दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. ...
राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेचे मे महिन्यांत होणारे सामने महाराष्ट्रात न खेळविण्याचा ...
सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून अवघ्या मुंबापुरीत गुरुवारी विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन ...
लोकसंख्येपुढे अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च उचलण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे़ यामुळे अग्निशमन सप्ताहानिमित्त स्वयंसेवकांची ...
बिल चुकते न केल्याने रुग्णांना डांबण्याच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी एका महिन्यात तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. जोपर्यंत ...
अ भिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे, रणदीप हुडा. आज रणदीप एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो ...
प्रसिद्धी आणि लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी काहीही करणारे बॉलीवूडमध्ये अनेक आहेत. आता ईशा गुप्ताबद्दलही काहीसे असेच म्हणावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा गुप्ता ...