जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची समिती असून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद सदस्यांना या समितीत स्थान दिले गेले नाही. ...
मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची गरज, परिसरातील रहिवासी आणि पशूंसाठी भूमिगत मार्ग तयार करावे लागण्यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ...