पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे टपाल तिकीट प्रकाशित झाले असून, त्याचे अनावरण अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते झाले. ...
काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे. ...
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते. ...
जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची समिती असून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद सदस्यांना या समितीत स्थान दिले गेले नाही. ...