केडीएमसीतील शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समिती सभापती सुशीला माळी यांना दिलासा मिळाला आहे. ...
मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. ...
तरुणांना वेगवेगळ््या क्षेत्रातील नोकरीच्या संधीकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु झाला आहे. ...
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलीवूडमधील सर्वांत क्यूट कपल आहे. ते आता त्यांच्या पहिल्या बाळाचे आई-बाबा होणार आहेत. ... ...
तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याकरिता किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित ...
आमदार गणपत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने चंग बांधल्याने अखेर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाली आहे. ...
माणगाव पंचायत समितीची नवीन इमारत २ कोटी ६७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. ...
सहाही आरोपींचा जामीन अर्ज माणगांव येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला आहे. ...
पावसाची तडाखेबाज सुरुवात ही समस्त शेतकरी व नागरिकांसाठी सुखावह बाब आहे. ...