अनेक दिवसांपासून वसतीगृहाच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने ६० कोटी रुपयांचा निधी राज्यातील जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. ...
अफगाणिस्तानात मजार- ए- शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ रविवारी रात्री उशिरा हल्ला झाला असून, यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ...
शहरातील विविध विकास कामांचे नियोजन व रखडलेल्या समस्यांसंदर्भात शनिवारी आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले होते. ...
अंजनगाव सुर्जी शहराची अपुरी पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुजल निर्मल योजनेंतर्गत शासनाकडे प्रस्ताव पाठविला. ...