कॉ. अर्धेन्दू भूषण बर्धन यांच्या निधनाने देशातील श्रमिकांच्या हितासाठी लढणारा व देशाच्या सर्वस्पर्शी कल्याणाचा कायम विचार करणारा एक अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचा आणि डाव्या विचारांचा ...
बहुसंख्य नागपूरकर तसेच मराठी माणसे अर्धेन्दु भूषण बर्धन यांना १९६० पासून निवडणुकीतील अपयशी म्हणूनच ओळखतात. बर्धन यांनी अनेक निवडणुकांत पराभव स्वीकारला ...
भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंजाबातील पठाणकोटच्या हवाई अड्ड्यावर पाच अतिरेक्यांनी केलेला हल्लादेखील देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या गंडस्थळावरील हल्लाच मानला गेला पाहिजे ...
श्याम बेनेगल, पीयूष पांडे, राकेश मेहरा आणि भावना सोमय्या या नावांबाबत आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका येण्याचे कारण नाही ...
बावीस नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यानंतर दोन दिवस सरकारी कामकाज झाले. नंतर बुधवारी २५ ला गुरू नानक जयंतीची सुटी. त्याला जोडून दोन रजा टाकणाऱ्यांना सलग चार दिवस मजा करता आली ...