जगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले ...
तालुक्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी काशिद बीचवर होते, तसेच बीचवर शेकडो वाहनांची वर्दळ असते. काशिद बीचजवळील तलवारवाडी वळणावर कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे ...