नवा आणि जुना अशा अंतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी अखेर आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. यामागे खासदार कपील पाटील आणि आमदार ...
अनधिकृत बांधकामप्रकरणी पोलीस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्तांनी थेट पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून याप्रकरणी ...
विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषविलेले आणि १९९२ पासून चार वेळा निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना या वेळी पाठींबा न देता शिवसेनेने त्यांच्याविरोधात ...
शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाच २० सेक्शन विभागात पाणी टँंकरच्या वाटपावरून हाणामारी झाली. यात टँंकरचालक राम गायकवाड जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी ...
मानवी जीवनाला सगळ््यात धोका आहे तो ई-कचऱ्याचा. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जात नाही. व्हीजन डोंबिवली उपक्रमातंर्गत शहर ई कचरा मुक्त करण्यासाठी ...
उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील ...
तळा गाव गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या छायेत होते. यावर उपाय म्हणून तळा नळ पाणीपुरवठा कमिटी स्थापन करुन २५ आॅक्टोबर १९७५ मध्ये तळ्याचे सुपुत्र व भारताचे ...
वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे. दररोज या मार्गावरून हजारो ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभास रायगडचे पालकमंत्री ...