भारतातल्या बकाल शहरांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरांची नावे आली आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालातून हे समोर आले तेव्हा प्रचंड दु:ख झाले. तेव्हाच माझ्या कल्याण-डोंबिवलीला ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा २९ मे रोजी घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना १९ मेपासून संकेतस्थळावर ...
शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून २००९-१०पासून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची ...
दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शनिवारी आयोजित कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे संकट येण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. देशात सध्या कांद्याचे मोठे उत्पादन झाले असून मागणी कमी आहे. ...
जालना शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यामुळे नगरपालिकेच्या वीजबिलामध्ये ५० टक्के बचत होईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जालन्याचे पालकमंत्री ...