बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील पूजेसाठी अल्पवयीन मुलीच्या मागणीचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. यातील मुख्य सूत्रधाराचा तपास ...
बारावीच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा अपयश आल्याने थेरगाव येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. बोरडेनगर, थेरगाव) असे ...
जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या यापूर्वी जिल्हा परिषद स्तरावर अनेक घोषणा करण्यात आल्या. ते शक्य झाले नाही; मात्र आता शासनानेच राज्यातील १० जिल्हे हगणदरीमुक्त करण्याची घोषणा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत राज्याप्रमाणेच मुंबई विभागीय मंडळातही मुलींचा दबदबा दिसून आला. ...
उधारी परत न केल्याने सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून दहा लाखांच्या खंडणीसाठी एका तरुणाचे अपहरण करणाऱ्या चौघांना भायखळा पोलिसांनी शिताफीने अटक केली. मोहतलाह कुरेशी ...
लोकल, मेल-एक्स्प्रेसमधील तसेच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांकडे तृतीयपंथीयांकडून पैसे मागितले जातात. अनेकदा बळजबरीही केली जाते. त्याविरोधात प्रवाशांकडून तक्रारी आल्यानंतर ...
बुधवारी दुपारी जाहीर झालेल्या बारावीच्या आॅनलाईन निकालात यंदा ठाणे जिल्ह्याचा निकाल ८६.४६ टक्के इतका लागला असून यंदादेखील निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे. ...
मान्सूनच्या काळात कोणतीही जिवीत अथवा इतर प्रकारची हानी होऊ नये म्हणून ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. त्यानुसार सर्व्हे करुन जमीन खचण्याची (भुस्खलनची) २६ ठिकाणे महापालिकेने ...
घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती ...
रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के लागला. ३० हजार ८८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ८९ टक्के मुली ...