आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गावांना भेट देऊन पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी शनिवारी केली. व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले. ...