पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदार नेतृत्वाने संपूर्ण देशाच्या विकासात केवळ दोन वर्षांत आघाडी घेतली आहे ...
अष्टपैलू व्यक्तींमध्ये सावरकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तित्व असल्याने या पुरूष सिंहाला केवळ राष्ट्रात बांधून ठेवणे योग्य नव्हे. ...
६४ मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात १५ दिवसांत मंत्रालयीन सर्व विभागांसोबत बैठक बोलावून रिपोर्ट बनविणार ...
मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता ... ...
‘कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ६० वयोमर्यादेतील घरकामगारांचा समावेश सरकारच्या राष्ट्रीय धोरणामध्ये केला आहे. ...
येथील हिंदुस्थान अॅन्टिबॉयोटिक्स (एचए) मैदानावर नागरिक आणि विक्रेतेकचरा टाकतात. ...
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. ...
आॅगस्ट क्रांतिदिनी मावळाच्या भूमीत पाण्यासाठी रक्त सांडले. तीन शेतकऱ्यांचे बळी गेले. ...
मानसिक संतुलन बिघडल्याने एका शेतकऱ्याने त्याच्याच चुलत भावाच्या गोठ्याला आग लावली. ...
दौंड तालुक्याची दक्षिण भागामध्ये कार्यान्वित असलेल्या जलउपसा सिंचन योजना फोल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ...