ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शहर सहकारी बँकेचे संस्थापक-संचालक प्रा. मुकुंद रामचंद्र घैसास (७९) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत राज्य शासनाकडून घर बांधून दिले जाणार आहे, ...
कोणतीही पूर्वसूचना न देता अतिरिक्त गुणांचा लाभ काढून घेतल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली ...
शास्रशुद्ध माहिती देणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पर्यटन केंद्राचे १ जून रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे़ ...
वाळलेल्या फळबागांमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम करण्याचे ठरविले असून त्यांच्या पत्रिका अधिकाऱ्यांना वाटल्या आहेत. ...
. जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या काळात सलग येणारे सात रविवार त्यांनी या किल्ले संवर्धनासाठी खर्र्च केले आहेत. ...
न्यायाधीशांनी निर्णय देताना बलात्कारपीडितेचे नाव जाहीर करू नये. ...
प्रतिक्षायादीतील तिकिट ‘कन्फर्म’ न झालेल्या प्रवाशांची सोय करण्यासाठी मूळ गाडी रवाना झाल्यावर त्याच मार्गावर तासाभरात दुसरी गाडी चालविण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन विचार ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसली भीती वाटत आहे, असा सूचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला. ...
बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ११ बारबालांसह ५ जणांना अटक केली ...