जालना : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट परिसरात निर्माण झाले आहे. ...
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. ...
राजेश खराडे , बीड खरीपापेक्षा रबी हंगामाची स्थिती भयावह आहे. हंगाम पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा अवधी असतानाच काढणीला सुरवात झाली आहे. उत्पादनाच्या आशेने नाही ...