अहमदनगर : श्रीरामपूर व संगमनेर तहसीलदारांसह लिपिक आणि अव्वल कारकुनांसह ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जारी केले आहेत़ ...
राजूर/अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर भंडारदरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १४९ दलघफू इतका राहिला आहे. ...
अहमदनगर : वाहन चोरी झाल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी आता कोणालाही पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या वाहन चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी ...
अहमदनगर : बहुतांश शहरांत प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा झाडे बहरलेली पाहायला मिळतात़ रस्त्यांच्या बाजूला मोठी जागा सोडून त्यात वृक्षांची लागवड केली जाते़ ...
चौंडी : राज्यातील धनगर समाज गत ६५ वर्षे आपल्या मागणीच्या प्रतीक्षेत आहे. आमच्या सत्ताकाळात या समाजाला न्याय देऊ. न्याय न मिळाल्यास आम्हीही गप्प बसणार नाही, ...