पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन तो वाचविण्यासाठी राज्यभरात जलमित्र चळवळ उभी राहिली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून थेंब न् थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राज्यातील ...
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कालपरवा पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपात प्रचंड खदखद आहे ...
कॉ. गोविंदराव पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूर येथे झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होत असतानाच पश्चिम रेल्वेकडूनही तोच कित्ता गिरविण्यात आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या ट्रेनचा एक डबा डाउन धीम्या ...
दक्षिण मुंबईत पर्यटकांसाठी असलेल्या घोडागाडी (व्हिक्टोरिया) बंद करायच्या, तर या घोडागाड्यांच्या चालक, मालकांचे, तसेच घोड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात पॅकेजचे प्रारूप मुख्य सचिव ...
युनायटेड स्टेट्स येथील ‘स्टुडेंट्स आॅफ बार्कली कॉलेज आॅफ म्युजिक’ च्या विद्यार्थ्यांनी ए. आर.रहेमान यांच्या गाण्यांवर त्यांच्या आगळ्यावेगळया अंदाजात गाणी गायली. ...