लंडन आॅलिम्पिकनंतर खेळातील नियम पुर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अत्यंत कठीण ठरेल, असे भारताची माजी ...
संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही ...
सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या संपावर गेल्यामुळे शुक्रवारी देशभरातील ८0 हजार बँक शाखांतील व्यवहार ठप्प झाले. सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये ...
महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना ...