पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने जलपुनर्भरणासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीतच मुरविले पाहिजे ...
अतिरिक्त अॅण्टीबायोटिक्सचा वापर केल्याने कालांतराने विषाणू औषधांना दाद देणे बंद करतात. विषाणूंनी औषधांना दाद देणे बंद केल्यास आजार बळावून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. ...
पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास वित्तहानी आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून म्हाडाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानंतर मुंबई शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी बुधवारी जाहीर केली. ...
आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक भारत भोसले हे भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुखरूप बाहेर आले असले तरी तुरुंगाचे व्यवस्थापन करण्यात ते अकार्यक्षम ठरल्यामुळे त्यांची तेथून उचलबांगडीहोणार. ...
विनातिकीट प्रवास करताना अनेक प्रवासी एसटीतही आढळत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड वाहकालाही बसतो आणि चौकशीच्या फेऱ्यात वाहक अडकून निलंबित होण्यापर्यंतची कारवाई होते ...
गतविजेत्या भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी खेळेल ...