राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी ...
पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले. ...
शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री ९ वा़ पासून मध्यरात्री २ वा़ पर्यंत दमदार पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यात सर्वाधिक १२१ मिमी पाऊस झाला़ नागझरी व साई येथील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे़ ...