पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे. ...
स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या भारताने हरितक्रांतीनंतर कृषी उत्पादनात स्वयंपूर्णत: मिळविताना आता फळांच्या उत्पादनात जगात दुसरा क्रमांक मिळविला आहे. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड हा जामिनावर सुटल्यास, तो साक्षीदारांवर दडपण आणून त्यांना फितूर करण्याची शक्यता आहे ...
विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या झुंजार द्विशतकी भागीदारीनंतरही भारताने चौथ्या वन डेतही पराभवाची नामुष्की ओढावून घेतली. केवळ ४६ धावांमध्ये तब्बल ९ फलंदाज एका पाठोपाठ ...
क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या (जि. यवतमाळ) अक्षय किसन कर्णेवार ...
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापले असताना बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच ...