मानवाच्या मेंदूची जशी प्रगती होत गेली तसतसे त्याने जग जवळ आणले. शहरे एकमेकांना जोडली गेली. रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते वाहतूक. रस्त्यांच्या माध्यमातून ...
पर्यावरण म्हटले की जमीन, हवा आणि पाणी हे निसर्गाचे तीन हात डोळ्यासमोर येतात. उन्हाळ्याची तप्त हवा, त्याने जमिनीला पडलेल्या दुष्काळी भेगा, आटलेल्या विहिरी, आटलेल्या नद्या, पाण्याचे दुर्भिक्ष ...
सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा ...
गेल्या चार महिन्यांपासून ऊकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर शनिवारी सकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. ऐनसकाळी दाटून आलेल्या ढगांनी शहरावर काळोख केल्यानंतर ...
नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. रविवार १२ जून रोजी सकाळी १०.३० ...
अत्यल्प मजुरी देत मुलांना राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. गेल्या साडेसहा वर्षात तब्बल तीन हजार बालमजुरांची सुटका करण्यास समाजसेवा ...
शनिवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून पुढील २४ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा इशारा मुंबई ...
राज्यातील दुष्काळी भागातून विशेषत: नांदेडमधून मुंबईमध्ये आलेले स्थलांतरीत एका आठवड्यात त्यांच्या मूळ गावी परततील, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...