निळजे गावातील व्यावसायिक सतीश रसाळ (४२) यांची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी त्रिकुटाला गजाआड करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे ...
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेवाटपावेळी काही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून ते फुलव्यापाऱ्यांना परस्पर वाटून त्यात ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण नव्याने समोर आले ...
डोंबिवलीत आॅक्टोबरपासून सुरू होणारी केडीएमसीची रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. रुंदीकरण कशाला हवे, असा सवाल करत मनसेने या मोहिमेला विरोध दर्शवला आहे. ...
गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून ...