जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली. ...
राज्य शासनाने अॅट्रासिटी कायद्याचा अभ्यास करून त्यामधील जाचक तरतुदींमध्ये सुधारणा करण्याच्या शिफारशी केंद्र शासनाला कराव्यात अशी मागणी विनायक मेटेंनी केली आहे. ...
1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे ...
मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु आहे. ...