तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते सुस्थितीत असावेत, अशी भावना असते; पण नेमके महत्त्वाचेच रस्ते दुरवस्थेत असल्याने पर्यटकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागतो. ...
शाहू मार्केटमधून विस्थापित केलेल्या प्राच्य विद्या संस्थेबरोबर अद्याप कोणताही करार न केल्याने त्याचा फटका आता या संस्थेला बसला आहे. या संस्थेचे वीजबिल ठाणे महापालिकेने ...
पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढत असताना मीरा-भार्इंदरमधील टँकर लॉबीने पालिका व सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पाण्याचा बेसुमार उपसा व काळाबाजार सुरू केला आहे. ...
शहरातील मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात. ...
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात लागू केली आहे. त्याचा फटका नागरी वस्तीसह उद्योगांना बसला आहे. होळी तोंडावर आली आहे. ...