भांडणाचा राग मनात ठेवून चार जणांनी एका तरुण मित्राला दारू पाजून नंतर त्याची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. मृतदेह एका गोणीत भरून त्याची विल्हेवाट ...
रियाज सय्यद संगमनेर कडक उन्हाच्या झळ्यांनी मानवांसह पशू-पक्षी व प्राणी देखील असह्य झाले आहे. दुष्काळात वन्य प्राण्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
आपटाळे येथील सुरेश निकु ळे या कातकरी गृहस्थाने आर्थिक विवंचनेतून आग लाऊन स्वत:चे आयुष्य संपविले. घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने उघड्यावर पडलेल्या या कुटूंबाला आदिवासी ...