लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाचा मार झेलल्यानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे देशात २०१६-१७ या चालू पीक वर्षात धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठण्याची आशा असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री ...
शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्री करण्यापासून बंधनमुक्त केले असले तरी शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ मात्र कायम आहे. ...
प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा जो प्रयत्न झाला, त्यासाठी ‘अनुभव ब्रह्म’ पुस्तकाचे लेखक शंकर महाराज, प्रकाशन समिती आणि आश्रमाचे सर्व ट्रस्टी ...
भाजपबरोबर युती न करता भाजप विरोधकांशी हातमिळवणी करून उत्तर प्रदेश, गुजरात व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने चालवली आहे ...
उत्तर प्रदेशमध्ये सत्तारुढ समाजवादी पार्टीतील अंतर्गत कलह शिखरावर पोहोचला असतानाच काश्मिरातील सत्तारुढ पीडीपीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...
कावेरी जलविवादाला हिंसक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये गुरुवारीही आंदोलने सुरूच राहिली. तामिळनाडूतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आज शुक्रवारी बंदचे आवाहन केले ...