‘न्यायसंस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे’, असे विधान सारेच उच्चारीत असतात पण त्यातील गर्भित अर्थ मात्र असा असतो की आपल्याला अनुकूल आणि अपेक्षित न्याय असेल तरच ...
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा १७ वा वर्धापनदिन मुंबईत साजरा झाला. स्वत:च्या पंच्याहत्तरीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात जान आणण्याचे जोरदार प्रयत्न केले. ...
वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला सध्या कागदी पावती दिली जाते. यात बराच वेळ जात असल्याने कॅशलेस ट्रान्झॅक्शनची सुविधा असलेली ई-चलान सेवा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
पाऊस कधी पडणार, असा प्रश्न चातकासाप्रमाणे कॉलेजिअन्सना अधिक पडलेला असतो. कारण पावसाळा सुरू झाला की पिकनिकचे एक सो एक प्लॅन आखण्यात सगळेच बिझी होतात. ...