रेल्वेस्थानकातील मधल्या पादचारी पुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
ऐतिहासिक कल्याणच्या लाल मातीत ५ मेपासून माठ्या जल्लोषात कल्याण प्रो-कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. ...
महापालिकेने आता नाल्यावरील सुमारे १० हजार बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आणखी एक चपराक लगावली आहे. ...
डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह बाहेरुन चांगले दिसत असले तरी आतून या नाट्यगृहाची रया गेली आहे. खुर्च्या, एसी, कॉन्फरन्स रुम, रेस्टरुम, प्रशस्त पार्किंग व्यवस्था यांच्यासह इतर चांगल्या सुविधा दिल्या ...
पंतप्रधान जनआवास योजना देशात राबविली जात असून गोरगरीब जनतेसाठी काही लाखाची सबसिडी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. ...
पेणच्या खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागतो. ...
कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात तेथील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित के ला आहे. ...
शहरातील अनेक गृहनिर्माण रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे. ...