अहमदनगर : दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आलेल्या गणरायांना गुुरुवारी निरोप देण्यात येणार असून, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़ ...
मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सरकारने विविध स्तरावर साखरेबाबत घातलेल्या मर्यादांमुळे साखर आणखीच महागणार आहे. कोणत्याही नियंत्रणामुळे बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होत नाहीत. ...
हेमंत आवारी... अकोले वय वर्षे ९०़़, आजही ब्रिटिशकालिन भंडारदरा धरणाचा पाठीचा कणा ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे. अवघे ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आले. ...
राजकीय पक्षांचे मृत्युलेख लिहिणे हे एक मोठे जीवघेणे काम असते. नरेन्द्र मोदी यांनी झंझावात निर्माण करुन देशाची सत्ता काबीज केली आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची केविलवाणी ...