तालुका स्थळावरील ग्रामपंचायतींचे विकेंद्रीकरण होऊन नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. मात्र यावर देखरेख ठेवणारे अधिकारी व कर्मचारी नसल्याने गोंधळात गोंधळ सुरू आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसाचा फटका सहन करीत असलेल्या गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नवीन खरीप हंगामात चांगला पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
(आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्यत्र खेळविणेच चांगले होईल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब केले. ...