राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षाचा मात्र बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. ...
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरुक चातारी येथे गत १० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई असून नळ योजनाही बंद आहे. ...
चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी कोसळलेल्या धो-धो पावसाने मोठा दिलासा मिळाला. ...
‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या टीमसाठीही अनपेक्षित होता. ...
अरुणावती प्रकल्प वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे. ...
रविवारी वटपौर्णिमा सर्वत्र साजरी करण्यात आली. मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील ...
चार ते पाच वर्षापासून स्कूलबसचा विषय विविध समस्यांमुळे सतत चर्चेत राहिला आहे. नियम धाब्यावर बसवून ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे ...
नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला असून नवीन वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न व इतर दाखल्यांची आवश्यकता असते. ...
पावसाळा सुरू होताच तालुक्यातील मुंगोलीवासीयांची धाकधूक सुरू झाली आहे. ...