वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. ...
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीकडून मैदानात आणि मैदानाबाहेर चमकदार कामगिरी करण्याची आणि शिस्त राखण्याची प्रेरणा मिळते, असे मत भारतीय फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केले. ...