वणी-करंजी रस्ता रूंदीकरणाच्या असुरक्षित कामाचे आणखी दोन बळी ठरले. तालुक्यातील सराटी येथील शिक्षक व त्यांच्या पत्नीला या कामामुळे आपला जीव गमवावा लागला. ...
जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. ...
राज्य सरकारने शाळांचे अनुदान थकविल्याची ओरड एकीकडे होत असताना शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे अनुदानाचे प्रस्ताव सरकार दरबारी रखडले ...
देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे ...
दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे. ...
शिक्षण उपसंचालकांनी मार्च २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षण सेवकांकरिता वैयक्तिक मान्यता शिबिर घ्यावे, ...
आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेला गोंडीबोलीचे जणू वरदान लाभले आहे. समृद्ध वनसंपदेच्या सानिध्यात राहून ...
मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर असताना, आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या तिच्या वडिलांनी आत्महत्या केली ...
पाणी तारक आहे, पाणी विध्वंसक आहे आणि पाणी विवेकी आहे. पाण्याचे स्रोत नदी, नाले, झरे, भूजल आणि सर्वात महत्त्वाचे पावसाचे पाणी आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात महिला रुग्णालय मंजूर होवून दोन वर्षांचा कालावधी झाला. ...