सरकार बदनामीच्या घेऱ्यात सापडले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पक्षातील तसेच पक्षाबाहेरच्या ...
पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस ...
अधिकारी, विविध संस्था, ठेकेदार यांच्या समन्वयाने महापालिकेत मोठ्या स्वरूपात दुकानदारी सुरू आहे. याचा प्रत्यय स्थायी समितीत बिनबोभाट मंजूर होणाऱ्या प्रस्तावातून आला आहे. दुकानदारीत ...
तब्बल २० वर्षांनंतर दुरुस्तीसाठी सज्ज असलेले प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृह साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ५ जून ते ६ आॅगस्ट या काळात रसिक, कलावंतांना ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ...
बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला येथील उद्योगांचा, नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला ...
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडियाला टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमानांविरुद्ध २ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...
या परीसरातील जनतेसाठी वरदान ठरलेले बोर्डी हे स्टेशन बंद करण्याचा घाट रेल्वेने घातला असून ते वाचवा असा टाहो येथील जनतेने लोकमत आपल्या दारी या कार्यक्रमात फोडला. ...