पार्थिव पटेल आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाब समोर १९० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात धावा १८९ केल्या. ...
मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ...