रस्ते, नाली बांधकामात गैरप्रकार नित्याचीच बाब झाली. तक्रार आल्यावरही प्रशासन निगरगट्ट असते. रस्त्यालगत महिनोंमहिने चालणारे बांधकाम, त्याचा कुणाला त्रास होत असेल याचीही पर्वा नसते. ...
घाटंजी : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आदींच्या प्रश्नांना घेऊन प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे देण्यात आले. ...
ज्या पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा निधी लाटला, त्या समित्या अद्याप कायम असून या घोटाळेबाजांना सरकारचे ...
मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोरील पोलीस बंदोबस्त भेदून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जळगावच्या तरुणाचे नाव आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत आल्याने त्याचे ...
पश्चिम रेल्वेवर हमालीच्या दरांत १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ ५ रुपयांपासून २0 रुपयांपर्यंत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस तसेच सुरत स्थानक ए-१ श्रेणीत ...