ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
दुर्मिळ समजला जाणारा भारतीय अंडीभक्षक साप जगातून नष्ट झाला, असे मानण्यात येत होते; परंतु वर्धेतील सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचे विदर्भात अस्तित्त्व असल्याचा ...
बीबीएच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या वादावादीमधून चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या ...
हंडाभर पाण्यासाठी तळणेवाडी (ता. गेवराई) येथे एका महिलेला शनिवारी आपल्या प्राणास मुकावे लागले. पाणी शेंदताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. तालुक्यात आतापर्यंत पाच जणांना ...
राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे ...
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी लातूरच्या पाणीटंचाईसाठी सुरू असलेल्या जलयुक्त चळवळीच्या कामांसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश शनिवारी जलयुक्तच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. ...
वैतरणा खाडी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम २४ एप्रिल रोजी हाती घेण्यात येत असल्याने पश्चिम रेल्वेने सफाळा-वैतरणा दरम्यान १० तासांचा जम्बो मेगा ब्लॉक हाती घेतला आहे. ...