रायगड जिल्ह्यात पाणी कमी नाही मात्र आज आदिवासींसह सर्वांनाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नैसर्गिक संकटे परवडली मात्र कर्जत तालुक्याच्या सांगवी आदिवासी वाडीला गेली काही वर्षे ...
पाली - खोपोली मार्गावर असलेली गंध सुगंध कंपनी व जंगली पीर या दोन ठिकाणी ९ ते १० अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबून मंगळवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान जबर मारहाण करून ...
माणगाव येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी नागोठणेत झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे ...
शिधापत्रिकाधारकांकडून विविध कागदपत्रांंची पूर्तता करून घेण्याची सक्ती मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने एक वर्षांपूर्वीच मागे घेतली असतांनाही आहे. पालघर पुरवठा अधिकाऱ्यांनी ...
महाराजस्व अभियानांतर्गत जैन मंदिर येथे विविध दाखले वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ८० दात्यांनी ३६ बाटल्या रक्तदान केले. महाराष्ट्र ब्लड बँंक ट्र ...