देशातील कोणत्याही दारूगोळा कारखान्यासह संरक्षण उद्योगांचे खासगीकरण करणार नाही. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने नवीन भरतीचाही विचार केला जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. ...
दर वर्षी महापालिका उद्यान विभाग पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत होऊनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दर वर्षी फोल ठरते. ...
जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत. ...
सरकारी बॅँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून बॅँक खात्याची माहिती घेऊन, वेगवेगळ्या बॅँक खात्यांतून १ लाख ३४ लाख २९९ रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे ...
औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी, ...
औरंगाबाद : ‘जितेंद्र रघुवीर मॅजिक शो’ या कार्यक्रमात जगविख्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी चित्तथरारक जादूचे प्रयोग दाखवून उपस्थित बच्चे कंपनीला थक्क केले. ...