यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे भाकीत खरे ठरल्यास भारताचा सध्याचा विकास दर ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदला जाऊ शकतो, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...
‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव ...
२०२५ सालापर्यंत बंदरांची क्षमता वर्षाला १ हजार ४०० दशलक्ष टनांहून ३ हजार दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट सागरमाला या राष्ट्रीय प्रकल्प आराखड्यात आहे. ...
राज्यातील रखडलेल्या जिल्ह्यांचे अध्यक्षपद जाहीर झाले असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नशिबी अध्यक्षपदासाठी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे. ...
कार्ल्यात एकविरा देवीच्या पालखीवरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोळी बांधवांनी माजी आमदार अनंत तरे यांच्या गुरुवारी रात्री पुतळा जाळला. ...
येवला (वार्ताहर) तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावासह नगरपालिका साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा व बोकटे येथील भैरवनाथ यात्रेसाठी पालखेड आवर्तनाने पाणी द्यावे या मागणीसाठी शिवसेनेने येवला पालखेड कार्यालयासमोर गुरु वारी उपोषण केले. यश ...