बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘टी3न’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहेत. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांच्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन ...
कल्याण ग्रोथ सेंटरच्या आडोशाने दहा गावांतील स्थानिकांच्या जमिनी हडप करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. त्यासाठी गावात पाऊल ठेवले, तर तंगड्या तोडू असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण ...
अंबरनाथ तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना विरुध्द भाजपा अशीच लढत झाली आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतांना शिवसेनेने युतीचा धर्म न पाळता परस्पर निर्णय घेतले ...
ठाण्यातील तिन्ही एसटी स्टॅण्डमधील दुरवस्थेचे चित्रण ‘अस्वच्छता अन दुर्गंधीचे आगार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ मध्ये मांडताच तेथील अधिकारी खडबडून जागे झाले ...
पाणी टंचाई उपाययोजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यात १० नवीन विंधन विहिरी तयार करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...