धरमतर ते बेलापूर खाडी असे ५१ किमी अंतर अवघ्या १० तास ४५ मिनिटांत पार करणाऱ्या नवी मुंबईतील वेदांत सावंत आणि राज पाटील या दोनही चिमुकल्या जलतरणपटूंचा गौरव करण्यात आला ...
खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. ...
मोक्याच्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त भूखंड देण्याची बतावणी करून भूखंड विकणाऱ्या रेवती असोसिएटस्च्या ठगबाज संचालक दाम्पत्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे, ...