मुजीब देवणीकर, औरंगाबाद विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांनी प्रयत्न सुरू केलेले असतानाच हिमायत बागेच्या पाठीमागे जलाल कॉलनीत मनपानेच नहर-ए-अंबरी फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...
जून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. ...
हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या ३६५ व्या उरुसाला २४ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. ...