बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दर हजारी मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी मागील दोन दशकांमध्ये शासनाने वेगवेगळे उपक्रम, योजना हाती घेतल्या. सामाजिक संघटनांकडूनही जनजागृती केली जात आहे. ...
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल्वे, सुंदर रेल्वे असे घोषवाक्य दिले आहे. तुमसर रोड येथे रेल्वे परिसरातून गावात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा डम्पिंग यार्ड तयार केले असून ... ...
लातूर : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या आकाराचे नाले बांधलेले आहेत. नाले साफ केले नसल्यामुळे अनेकदा अनेक वस्त्यांतील ...
‘लोकमतच्या संस्कार मोती’ २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी कोंढा कोसरा येथील आचल बबन जांभुळकर या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. ...