कोणत्याही आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना असणे महत्त्वाचेच आहे; मात्र ती कृतीत उतरली तरच जास्त प्रभावी व उपयोगी ठरते, असे प्रतिपादन डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी केले. ...
पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे. ...
मलठण (ता. दौंड) येथील ‘समृद्ध जीवन’च्या प्रकल्पातील गाई-म्हशींचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतर करा, असा आदेश पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दिला ...
वाळू काढण्याच्या कारणावरून व्यावसायिकांच्या दोन गटांत श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर येथे मंगळवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत ...