गेल्या २४ तासांत अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५ अंशावर पोहोचले आहे. राज्यातील अन्य ठिकाणच्या तापमानाच्या तुलनेत अकोल्यात नोंदविण्यात आलेले तापमान सर्वाधिक ...
असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना ...
उन्हाचा तडाखा आणि त्यात पाणी नाही. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांचे हाल होत आहेत. पाणी आणण्यासाठी त्यांना मैलोन मैल चालत जावे लागते. इतके कष्ट घेऊनही त्यांना पुरेसे पाणी ...
संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला असताना विदर्भातील प्रमुख प्रकल्पांमध्येही केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा ...
कुरखेडा तालुक्यातील कोटगल पोलीस मदत केंद्राच्या हद्दित रविवारी सकाळी विशेष अभियानाचे पथक व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी ...
माध्यम प्रश्नावर संघ-भाजपा संघर्षातून होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माध्यम प्रश्नी कटुता टाळा, हा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडविणे शक्य आहे ...
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात ...