लांबच्या कॉलेजात रोज जायचं तर बसचा प्रवास. त्यात टारगट पोरं छळणार, धक्के मारणार, छेडछाड करणार! आणि त्यांना काही बोलावं तर घरचे दम देतात, ‘वंगाळ काही केलंस तर शिक्षण बंद, लग्नच करून टाकू, मग बस घरातच.!’ ...
भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे गेल्या १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहात विभागातील भुसावळसह सर्वच रेल्वे स्थानक आणि फलाटासह परीसराची सफाई केली ...